कृषी

शेतकऱ्यांसाठी एकत्रितपणे काम करावे – अनिल जैन

जळगाव, दि.११ - कृषि विद्यापीठे, सरकारी यंत्रणा आणि कृषि उद्योजकांनी शेती संशोधनाविषयी एकत्रीतपणे कार्य केले तर शेतकऱ्यांना सन्मानस्थितीत आणता येईल...

Read more

जैन इरिगेशनचा कृषी तंत्रज्ञान आणि संशोधन अभ्यास दौरा

जळगाव, दि.१० - जैन इरिगेशनच्या जैन हिल्स वरील कृषी संशोधन विकास केंद्रावर राज्यभरातील निमंत्रीत शेतकऱ्यांसाठी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले....

Read more

जैन स्पोर्टस् ॲकॅडमीचा ब्ल्यू संघ विजयी

जळगाव, दि.१५ - अनुभूती निवासी स्कूलच्या मैदानावर १२ वर्षे खालील मुलांच्या आमंत्रित क्रिकेट स्पर्धा दि.१२ ते १५ जानेवारी २०२३ या...

Read more

जैन इरिगेशनचा ‘बेस्ट इनिशिएटिव्ह अवार्ड’ने गौरव

त्रीची, दि.२३- राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राच्यावतीने  'भौगोलिक निदेशांक प्राप्त केळीची निर्यात आव्हाने संधी व भविष्यातील वाटचाल' या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन...

Read more

भारतीय किसान संघातर्फे दिल्ली येथे किसान गर्जना रॅली

जळगाव, दि.१५ - लोकशाही राज्य स्थापन होऊन ७५ वर्षे झाली तरी शेतकऱ्यांना घटनादत्त आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त झाले नाही. यासाठी भारतीय...

Read more

शेवाळे परिसरात ढगफुटीने शेती पिकांचे नुकसान

गजानन पाटील | अमळनेर, दि.१९ - विधानसभा मतदारसंघातील व पारोळा तालुक्यातील शेळावे महसूल मंडळ अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये ८५ मि.ली. इतका...

Read more

लम्पी स्कीन डीसीज झालेल्या जनावरांवर शासकीय पशुचिकित्सालयात उपचार करून घ्यावेत.. – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

जळगाव, दि.१० - जनावरांमध्ये लम्पी स्कीन डीसीजची लक्षणे आढळून येताच जनावरांना शासकीय पशुचिकित्सालयात आणावे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पशु चिकित्सालयात आवश्यक...

Read more

जैन हिल्स येथे सर्जा-राजाचा पोळा सण उत्साहात साजरा

जळगाव, दि.२६ - ऋषभराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रत्येक सहकाऱ्याच्या चेहऱ्यावरील आनंद... ज्ञानपीठकार डॉ. भालचंद्र नेमाडे, जैन इरिगेशन अध्यक्ष अशोक जैन,...

Read more

ड्रिप फर्टिगेशन तंत्रज्ञानाचा वापर करणे काळाची गरज.. – डॉ. बी. डी. जडे

जळगाव दि.२४ - आपल्या देशात कापूस पिकाचे १२२ लाख हेक्टर क्षेत्र असून उत्पादकता ४६१ किलो रूई प्रति हेक्टर आहे. जागतिक पातळीवर...

Read more

शाश्वत शेतीसाठी एकात्मिक सिंचन प्रणाली महत्त्वाची..  – अतुल जैन

पुणे, दि.१५ - दिवसेंदिवस शेतीचे क्षेत्र घटत आहे त्यामुळेच भविष्यात अन्नसुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, यासाठी कमीत-कमी जागा, पाणी व...

Read more
Page 3 of 7 1 2 3 4 7

ताज्या बातम्या

कॉपी करू नका.