• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

चित्रं माणसाला प्रसन्न करतात.. – परिवर्तन चित्र साक्षरता कार्यक्रमात मान्यवरांचे मत

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 13, 2022
in मनोरंजन
0
चित्रं माणसाला प्रसन्न करतात.. – परिवर्तन चित्र साक्षरता कार्यक्रमात मान्यवरांचे मत

जळगाव, दि. १३ – परिवर्तन चित्र साक्षरता हे केवळ अभियान नाही तर चित्रकारांसाठी आत्म निरीक्षणाची मोठी संधी आहे, राजू बाविस्कर विजय जैन विकास मलारा या तीन चित्रकारांची राष्ट्रीय पातळीवर झालेली निवड आणि त्यामुळे खान्देशातील चित्रकला आता देश पातळीवर ती मान्यता पावली. याचं कारण म्हणजे परिवर्तने केलेलं गेल्या दशकभरातील काम आहे. अशी भावना सर्वच मान्यवरांनी रविवारी परिवर्तन चित्र साक्षरता कार्यक्रमात व्यक्त केली.

पंकज वानखेडे यांच्या चित्रांचे चित्रदर्शन सध्या पु ना गाडगिळ गॅलरीत भरले आहे. यानिमित्ताने परिवर्तन चित्र साक्षरता परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. अंजली गवळी, राजू बाविस्कर, यशवंत गरुड व नितीन सोनवणे या चित्रकारांच्या सोबत एन. ओ. चौधरी, एल. झेड. कोल्हे, श्याम कुमावत, विजय जैन, तरुण भाटे, सचिन मुसळे यासोबत अनेक नवे चित्रकार उपस्थित होते.

पंकज वानखेडे यांचे निसर्ग चित्र सुंदर असून वानखेडे यांची वाटचाल आता सुरू झालेली आहे. समूर्त कडून अमूर्त कडे असा चित्रकलेचा प्रवास व्हावा. अशा शुभेच्छाही त्यांना देण्यात आल्या. चित्रकला व चित्र हे आपल्या जीवनाला दिशा देणाऱ्या व जीवनात आनंद निर्माण करत आपल्या माणूसपणाला तोलून धरणारी कला म्हणजे चित्रकला आहे. परिवर्तनने सर्व कलांना जोडून नवं सांस्कृतिक चैतन्य निर्माण केलं आहे . यासोबत परिवर्तनने यापूर्वीच वाचनसंस्कृती रुजवण्याचा प्रयत्न सातत्याने केलेला आहे . त्याच धर्तीवर आता चित्रकला घराघरात पोचावी असा प्रयत्न करायला सुरुवात केली आहे.

त्यांच्या या उपक्रमाला खान्देशातील सर्व चित्रकार भरभरून प्रतिसाद देतील असे चित्रकार राजू बाविस्कर यांनी सांगितले. याप्रसंगी परिवर्तनच्या उपाध्यक्ष मंजुषा भिडे, नीलिमा जैन, प्रा. मनोज पाटील, हर्षदा कोल्हटकर, प्रतीक्षा कल्पराज ,शरद पाटील, मंगेश कुलकर्णी हे उपस्थित होते. सूत्रसंचालन व प्रास्ताविक हर्षल पाटील यांनी केले.


 

Next Post
नव्वद हजारांची बैलजोडी घेऊन चोरटे पसार

नव्वद हजारांची बैलजोडी घेऊन चोरटे पसार

ताज्या बातम्या

गसच्या सभासदांची कर्जमर्यादा ५ लाखांनी वाढवली
गुन्हे

गसच्या सभासदांची कर्जमर्यादा ५ लाखांनी वाढवली

September 13, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

September 13, 2026
दिनकरनगरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
गुन्हे

दिनकरनगरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

September 13, 2026
सावदा येथे रंगणार २७ सप्टेंबरला भुलाबाई महोत्सव
जळगाव जिल्हा

सावदा येथे रंगणार २७ सप्टेंबरला भुलाबाई महोत्सव

September 13, 2026
सुप्रीम इंडस्ट्रीजला गोदावरी आयएमआर व डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट
खान्देश

सुप्रीम इंडस्ट्रीजला गोदावरी आयएमआर व डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट

September 12, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न
कृषी

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न

September 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add