• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सात्री गावाच्या नशिबी वर्षानुवर्षे नरकयातना ! VIDEO

दरवर्षी करतात श्रमदानातून रस्ता

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 5, 2022
in जळगाव जिल्हा, राज्य, सामाजिक
0
सात्री गावाच्या नशिबी वर्षानुवर्षे नरकयातना ! VIDEO

गजानन पाटील | अमळनेर, दि. 05 – देशात स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत असली तरी, अमळनेर तालुक्यात असलेल्या सात्री गावाच्या नरक यातना कमी व्हायला तयार नाहीत. सात्री गाव एखाद्या छोट्या बेटा प्रमाणे असून तालुक्यावर येण्यासाठी बोरी नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यात या गावाचा नेहमी संपर्क तुटतो. त्यामुळे आरोग्य, शैक्षणिक, शेतीमाल आदी प्रकारच्या समस्या दरवर्षी उद्भवतात.

मागील वर्षी तर पावसाळ्यात एका बलिकेला वेळेवर उपचार होऊ न शकल्याने तिचा मृत्यू झाला होता. गावकऱ्यांच्या संतप्त आंदोलनानंतर प्रशासनने रस्ता बनवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते आश्वासन देखील हवेत विरले. शेतकऱ्यांनी पिकवलेले धान्य बाजारात न्यायला रस्ताच नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहे. दरम्यान शासनाने पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी वारंवार होत आहे.

नदीत पाणी कमी झाल्यानंतर देखील पात्रातून ट्रॅक्टर काढण्यासाठी पुढे एक ट्रॅक्टर ओढायला आणि मागाहून जेसीबी मशीन ढकलायला लागते. ही सुद्धा खर्चिक बाब असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याने अखेर गावकरी पुढे सरसावले आहेत. लोकसहभाग आणि श्रमदानातुन तात्पुरत्या स्वरूपात का होईना त्या ठिकाणी मुरूम टाकून सपाटीकरण केले जात आहे. त्यामुळे या ठीकाणी ‘गाव करी ते राव काय करी’ या म्हणीचा प्रत्यय प्रत्यक्षात आला असल्याचे बोलले जातेयं.

https://youtu.be/hwvWsthI8j0


 

Next Post
पाचोरा-जामनेर विभागातील एनजी रेल्वेसेवा सुरु करण्याची मागणी

पाचोरा-जामनेर विभागातील एनजी रेल्वेसेवा सुरु करण्याची मागणी

ताज्या बातम्या

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य
आरोग्य

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य

June 6, 2026
‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!
जळगाव जिल्हा

‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
कृषी

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

June 6, 2026
फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन
कृषी

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

June 5, 2026
टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन
आरोग्य

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन

June 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group