• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बंजारा समाजाला विधान परिषदेवर एक जागा द्या, अन्यथा विधान सभेच्या २८८ जागा लढविणार..

अखिल भारतीय बंजारा सेनेचा इशारा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
June 26, 2024
in राजकीय
0
बंजारा समाजाला विधान परिषदेवर एक जागा द्या, अन्यथा विधान सभेच्या २८८ जागा लढविणार..

जळगाव | दि.२६ जुन २०२४ | जुलै महिन्यात राज्यात विधान परिषदेच्या ११ जागा रिक्त होत असून त्या जागेवर बंजारा समाजातील २५ वर्षापासून बंजारा व विमुक्त भटक्या समाजासाठी अहोरात्र झटणारा सामाजिक कार्यकर्ता श्रावण चव्हाण (नंदुरबार) यांना विधान परिषदेवर घेण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय बंजारा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कांतीलाल नाईक, बंजारा टायगर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आत्माराम जाधव यांनी मागणी केली आहे.

तसेच उत्तर महाराष्ट्रातून बंजारा समाजास एक जागा न मिळाल्यास महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी विधानसभेच्या २८८ जागा अखिल भारतीय बंजारा सेना लढवेल असा इशारा पत्रकार द्वारे देण्यात आला आहे. बंजारा समाज हा साधारणतः ग्रामीण भागात तांडा वस्ती करुन राहतो. बंजारा समाजाच्या तांड्यांचा अजुनपर्यंत मुलभूत सुविधा अंतर्गत पाहिजे तसा विकास झालेला नाही. म्हणून श्रवण चव्हाण यांना विधान परिषदेवर घेवुन बंजारा समाजाची नाराजी दुर करण्यात यावी.

आजपर्यंत महाराष्ट्रात बंजारा समाजाचे दोन मुख्यमंत्री वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक हे होवुन गेले, त्यानंतर विधान परिषद व विधान समेत बंजारा समाजाची बाजू मांडण्यासाठी नेते मंडळी नसून बंजारा समाजाला न्याय द्यावा अशी मागणी अखिल भारतीय बंजारा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कांतीलाल नायक, बंजारा टायगर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आत्माराम जाधव, एकनाथ जाधव, किशोर जाधव, चेतन जाधव आधी पदाधिकाऱ्यांच्या पत्रकावर सह्या आहेत.


 

Next Post
उच्च कृषितंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पटीवर.. – अनिल जैन

उच्च कृषितंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पटीवर.. - अनिल जैन

ताज्या बातम्या

खरीप पेरणीची घाई नको; ‘अल नीनो’च्या संकटात ‘बीबीएफ’ तंत्रज्ञान ठरणार वरदान.. -जिल्हाधिकारी रोहन घुगे
कृषी

खरीप पेरणीची घाई नको; ‘अल नीनो’च्या संकटात ‘बीबीएफ’ तंत्रज्ञान ठरणार वरदान.. -जिल्हाधिकारी रोहन घुगे

June 7, 2026
हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य
आरोग्य

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य

June 6, 2026
‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!
जळगाव जिल्हा

‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
कृषी

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

June 6, 2026
फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन
कृषी

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

June 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group