• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

परिवर्तन जळगावला सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध करतेय – मान्यवरांचा सूर

सांस्कृतिक समृद्धीसाठी गाव आणि माझं जळगाव यावर चर्चासत्र

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 14, 2021
in जळगाव जिल्हा
0
परिवर्तन जळगावला सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध करतेय – मान्यवरांचा सूर

जळगाव, दि.14 – संजीवनी फाऊंडेशन संचलित परिवर्तन संस्थेतर्फे भावांजली महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी “सांस्कृतिक समृद्धी आणि माझं जळगाव या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात जळगावच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विषयावर सखोल चर्चा मान्यवरांनी केली. यात अतुल भाऊ जैन, डॉ. सुधीर भोंगळे, छबिदास राणे, भरत अमळकर , डॉ प्रदीप जोशी, डॉ राजेश पाटील, प्रीती अग्रवाल, डॉ रेखा महाजन, यजुवेंद्र महाजन, गनी मेमन, शिवराम पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.जळगावच्या माणसांची माणुसकी ही बाहेर कुठेही दिसत नाही. अनेक संधी इथे निर्माण होत आहे. आपण आपल्या गावात खूप गोष्टी आहेत. मोठे उद्योग आहेत.

भरत अमळकर यांनी लोकशाही, तंत्रज्ञान यांचा तरूणाच्या मनावर होणारा परिणाम मांडतांना आपल्या शहराच्या व पिढीच्या सांस्कृतिक भूमिकेवर प्रकाश टाकला.
अतुल जैन यांनी, मी जगभर फिरतोय पण जळगावसारखं गाव नाही. आपल्या गावाच्या विकासाची व समृद्ध करायची जबाबदारी ही प्रत्येकाची आहे. जैन उद्योग समूह हा भाऊंच्या विचारांवर काम करतोय, ते सातत्य पुढेही कायम राहिल.

डॉ प्रदिप जोशी यांनी, आपण शहरातील नितीमान व गुणसंपन्न माणसांच्या मागे उभे राहण्याचे आवाहन केले. डॉ रेखा महाजन यांनी कला ही मानवी संस्कृतीची गरज आहे. जळगावात परिवर्तन उत्तम काम करतेय त्यांच्यासोबत उभे रहावे.

डॉ सुधीर भोंगळे यांनी भाषा व संस्कृती हे महत्त्वाचे अंग असून जळगावची ओळख बदलवली पाहिजे. ती परिवर्तनने सांस्कृतिक केली. यासोबत चर्चासत्रात डॉ प्रीती अग्रवाल, यजुवेंद्र महाजन ,गनी मेमन, डॉ राजेश पाटील, छबिराज राणे, चर्चासत्रात अनिष शहा यांनी भूमिका मांडली. प्रास्ताविक मंजुषा भिडे यांनी केले. तर सुत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले.

Next Post
बहिणाबाईंच्या काव्याने भावांजली महोत्सवाची सुरवात

बहिणाबाईंच्या काव्याने भावांजली महोत्सवाची सुरवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्यांकरीता मार्गदर्शन शिबिर
जळगाव जिल्हा

अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्यांकरीता मार्गदर्शन शिबिर

June 2, 2023
उच्च तंत्रज्ञानामुळेच शाश्वत शेतीचा मार्ग; शेतकऱ्यांशी फालीच्या विद्यार्थ्यांचा सुसंवाद
कृषी

उच्च तंत्रज्ञानामुळेच शाश्वत शेतीचा मार्ग; शेतकऱ्यांशी फालीच्या विद्यार्थ्यांचा सुसंवाद

June 1, 2023
महिलेच्या पोटातून काढला साडेसात किलोचा गोळा !
आरोग्य

महिलेच्या पोटातून काढला साडेसात किलोचा गोळा !

June 1, 2023
निर्माल्य आता घंटागाडीत नव्हे तर निर्माल्य संकलन वाहनात द्या
जळगाव जिल्हा

निर्माल्य आता घंटागाडीत नव्हे तर निर्माल्य संकलन वाहनात द्या

May 31, 2023
कृषी क्षेत्रातील भविष्याचे नायक म्हणजेच ‘फाली’च्या ९ व्या संमेलनाचे आयोजन
कृषी

कृषी क्षेत्रातील भविष्याचे नायक म्हणजेच ‘फाली’च्या ९ व्या संमेलनाचे आयोजन

May 27, 2023
जैन इरिगेशनचे ३१ मार्च २०२३ ला संपणाऱ्या वर्षाचे एकल आणि एकत्रित आर्थिक निकाल जाहीर
जळगाव जिल्हा

जैन इरिगेशनचे ३१ मार्च २०२३ ला संपणाऱ्या वर्षाचे एकल आणि एकत्रित आर्थिक निकाल जाहीर

May 27, 2023
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

कॉपी करू नका.